
पाकिस्तानने भारतातील 3 राज्यांतील 15 शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. भारताची 3 राज्ये पाकिस्तानच्या रडारवर होती. जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थानवर हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला. मात्र पाकिस्तानची हा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला आहे.