भारतीय लष्कराची मोठी कारवाई! पाकिस्तान रडार सिस्टिम उद्ध्वस्त, हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला



पाकिस्तानने भारतातील 3 राज्यांतील 15 शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. भारताची 3 राज्ये पाकिस्तानच्या रडारवर होती. जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थानवर हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला. मात्र पाकिस्तानची हा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला आहे. 
 
 
 

  • Related Posts

    India Pakistan War Pakistan attacked 26 cities of India Sofia Qureshi’s big revelation about the attack

    India Pakistan War : भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरुच असून युद्धस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना भारतीय हवाई संरक्षण दलाने अनेक मिसाईव आणि ड्रोन नष्ट केले. भारताने त्यांच्या…

    Operation Sindoor india pakistan war Centre granted the Chief of Army Staff powers to call out all officers and enrolled personnel of the Territorial Army know latest updates

    India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये सुरु असणाऱ्या तणावाच्या धर्तीवर सध्या केंद्र शासनाच्या अनेक उच्चस्तरिय बैठका पार पडत आहेत. गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि सैन्याच्या तिन्ही तुकड्यांचे…

    Leave a Reply