Jalgaon Newly wed solider manoj patil got called on duty after Operation Sindoor India Pakistan War; India Pakistan War : लग्नाची हळदही उतरली नव्हती अन्… जळगावचा जवान मनोज पाटील 2 दिवसांत कर्तव्यावर रवाना

वाल्मीक जोशी, झी मीडिया, जळगाव : जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यांत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानांना तात्काळ पुन्हा सैन्य…

Is your Aadhaar card in Pakistani hands? How to check, complain and stop its misuse know from UIDAI | सावधान! आपले आधार कार्ड पाकिस्तानी हॅकर्सच्या ताब्यात आहे का? जाणून घ्या कसं तपासायचं आणि गैरवापर कसा थांबवायचा

India vs Pakistan: भारतीयांसाठी आधार कार्ड हे एक अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहे. आधार कार्डवरचा (Aadhaar Card) 12-अंकी युनिक आयडी नंबर हा त्या त्या व्यक्तीची एक प्रकारची ओळख असते. हे कार्ड…

भारताच्या एकाच आघातात चीनने पाकला दिलेली HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्व्स्त; आता लक्ष्य लाहोर…?

India Pakistan War News: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने खोडसाळपणा करत भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला. मात्र, भारतीय लष्कराने हा हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला आहे. भारताने थेट पाकिस्तानची रडार यंत्रणा आणि एअर डिफेन्स…

Indian Army destroy Pakistan HQ9 Air Defence system Which countries weapons have been destroyed; Operation Sindoor 2.0 : भारतीय सैन्याने आतापर्यंत कोणकोणत्या देशांच्या शस्त्रांचा केलाय नायनाट

India destroy Pakistan Air Defence System: ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवल्यानंतर, भारताने पाकिस्तानची हवाई संरक्षण आणि रडार प्रणाली देखील नष्ट केली आहे. भारत सरकारने म्हटले आहे की, पाकिस्तानने भारतातील १५ शहरांमध्ये असलेल्या…

India Pakistan War Tension After Operation Sindoor How Much Financial Loss Each Nation Will Face If war takes place Understand Cost In terms of money

Financial Cost Of India Pakistan War: भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. खरोखरच या दोन्ही देशांमध्ये युद्ध झालं तर त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांवरही होणार आहे. या दोन्ही देशांना…

Richest Area in Pune Maharashtra Where Live Many Millionairs Peoples | मुंबईपासून अवघ्या तीन तासांच्या अंतरावर आहे महाराष्ट्रातील श्रीमंत शहर; ‘या’ शहरात आहे गडगंज श्रीमंत परिसर, भारतातील ऑक्सफोर्ड अशी ओळख

Richest Area in Pune: भारत हा एक विकसनशील देश आहे. भारताला सर्जनशील केंद्र आणि मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. भारतातील मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगलुरु, हैद्राबाद, चेन्नई, अहमदाबाद, पुणे, सुरत, विशाखापट्टणम…

India Pakistan War Operation Sindoor S 400 defence system trashes Paks midnight drone missile attack

India Pakistan War News in Marathi: भारताकडून करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता पाकिस्ताननंही बुधवारी रात्रीच्या सुमारास भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण, पाकचे हे नापाक मनसुबे भारतानं उधळून लावले आणि यामध्ये…

पाकिस्तानी सैनिकाशी लग्न, मुलं आणि याह्या खानच्या नातवाला शिकवला डान्स..’ भारताची गुप्तहेर जिच्यामुळे जिंकलो 1971 चं युद्ध!

Female Detective India: पहलगाम दहशतवादी हल्ला आणि भारताच्या हवाई हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. येणारे 72 तास दोन्ही देशांसाठी खूप महत्त्वाचे असतील, असं मत संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.…

High Profile Area in Maharashtra where Millenaries Live in the richest Area; मुंबईपासून अवघ्या तीन तासांच्या अंतरावर आहे महाराष्ट्रातील श्रीमंत शहर; ‘या’ शहरात आहे गडगंज श्रीमंत परिसर, भारतातील ऑक्सफोर्ड अशी ओळख

भारत हा एक विकसनशील देश आहे. भारताला सर्जनशील केंद्र आणि मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. भारतातील मुंबई, दिल्ली, कोलकाता, बंगलुरु, हैद्राबाद, चेन्नई, अहमदाबाद, पुणे, सुरत, विशाखापट्टणम यासारखे शहर ही श्रीमंत…

भारतीय लष्कराची मोठी कारवाई! पाकिस्तान रडार सिस्टिम उद्ध्वस्त, हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला

पाकिस्तानने भारतातील 3 राज्यांतील 15 शहरांवर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. भारताची 3 राज्ये पाकिस्तानच्या रडारवर होती. जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थानवर हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला. मात्र…